शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

पाणी शिरल्याने सोयाबीनचे नुकसान

By admin | Updated: October 12, 2015 01:51 IST

तालुक्यातील विठ्ठलपूर येथील मारोती कुरवटकर या शेतकऱ्याच्या कापणी योग्य सोयाबीनच्या पिकामध्ये नहराचे पाणी शिरल्याने शेती जलमय झाले असून कुरवटकर यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

चामोर्शी : तालुक्यातील विठ्ठलपूर येथील मारोती कुरवटकर या शेतकऱ्याच्या कापणी योग्य सोयाबीनच्या पिकामध्ये नहराचे पाणी शिरल्याने शेती जलमय झाले असून कुरवटकर यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मारोती कुरवटकर यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. सदर पीक परिपक्व होऊन आता कापणीस तयार झाले आहे. अनेक संकटांचा सामना करीत कुरवटकर यांनी सोयाबीनचे पीक जगविले. मात्र ऐन कापणीच्या तोंडावर नहराचे पाणी सोयाबीन पिकामध्ये शिरले. यासाठी लघू पाटबंधारे विभागाचा नियोजनशुन्य कारभार जबाबदार आहे. गणपूर रै. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून या परिसरातील धानपिकाला उपकालव्यांच्या सहाय्याने पाणी सोडले जाते. मात्र हा कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. या कालव्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन पिकात पाणी शिरले आहे. नुकसानीची पाहणी करून कुरवटकर यांना पाटबंधारे विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)