शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

समाज संघटन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:21 IST

शिंपी समाज अल्पसंख्य समाज असून या समाजाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत.

ठळक मुद्देअशोक आक्केवार यांचे प्रतिपादन : शिंपी समाजाची जिल्हास्तरीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिंपी समाज अल्पसंख्य समाज असून या समाजाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. समाजातील समस्यांचे निराकरण करुन प्रगती साध्य करायची असेल तर ‘मन जोडो, समाज जोडो’ यानुसार समाज संघटन वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक आक्केवार यांनी केले.शिंपी समाजाच्या वतीने रविवारी स्थानिक संस्कृती सांस्कृतिक सभागृहात जिल्हास्तरीय पहिल्या शिंपी समाज परिषदचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंपी समाजाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष चंदू वडपल्लीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याध्यक्ष राजेश वडपल्लीवार, राज्य सरचिटणीस विजय आक्केवार, उपाध्यक्ष राजेश टापते, अ‍ॅड. राजेंद्र गटलेवार, संतोष शनगरवार, प्रशांत गटलेवार, दीपक कोटुरवार, प्रशांत राजूलवार, संदीप शिवरामवार, संजय सिंगेवार, अरविंद ओझलवार, प्रदीप कर्णेवार, जितेंद्र राणशिरवार, संजय दिकोंडवार, डॉ. दीपक कोटुरवार, आशिष मंथनवार, आशिष कनपूरवार, नामदेव गंदेवार, गणपत वडपल्लीवार, प्रशांत मुप्पीडवार, रवींद्र गंदेवार, दादाजी नंदगिरवार, श्यामसुुंदर आक्केवार भास्कर वडपल्लीवार आदी उपस्थित होते.शिंपी समाज परिषदेच्या उद्घाटनानंतर गुणवंत विद्यार्थी तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘शिंपी समाजाला संघटनाची कशी व का आवश्यता आहे’ यावर उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. परिषदेच्या दुसºया सत्रात परिसंवादातून एलआयसीचे शाखा व्यवस्थापक सुधीर रामगिरवार यांनी समाज संघटनेस प्रत्येकाने सहकार्य करुन समाजातील विस्कटलेली घडी रूळावर आणण्यासाठी राज्य संघटनेस पाठींबा दर्शवावा, असे विचार व्यक्त केले. प्रा. रमेश मुनगंटीवार यांनी ध्येयपूर्ण कृतिशील नेतृत्व व सर्जनशील मार्गदर्शकाची गरज असून भविष्याचा वेध घेत समाजाला योग्य दिशा देण्यासाठी समाज संघटन आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार, नयना वडपल्लीवार तर आभार प्रवीण रामगिरवार यांनी मानले.