शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

भारनियमनाविरोधात सेनेचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:51 IST

भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने वीज भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंची भाववाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांना मागण्यांचे निवेदन : महागाईविरोधातही शिवसैनिक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने वीज भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंची भाववाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. या मुद्यावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत बुधवारी कुरखेडाच्या तहसील कार्यालयावर धडक दिली.या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख निरांजनी चंदेल, तालुका प्रमुख आशिष काळे, शहर प्रमुख संजय देशमुख, कामगार सेना प्रमुख नरेंद्र तिरनकर, नगरसेवक नानक मनुजा, पुंडलिक देशमुख, विजय पुस्तोडे, रमेश कुथे, प्रभू शिवलवार, अनिल उईके, अशोक कंगाले, नगरसेविका अनीता बोरकर, चित्र गजभिये, गोलू धांडे, भास्कर देशमुख, दिगंबर नाकाडे, महिला तालुका प्रमुख शारदा गाथाडे, शहर प्रमुख कविता खडसे, उपशहर प्रमुख अश्विनी पिंपळकर, पुरूषोत्तम तिरगम, दशरथ लाडे, लोमेश कोटांगले, गुणवंत दडमल, तुकाराम मडकाम, खुशाल बन्सोड यांच्यासह शेकडो शिवसैैनिक उपस्थित होते.भाजपच्या विद्यमान सरकारतर्फे पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती सातत्याने वाढविल्या जात आहेत. राशन दुकानातील साखरही कमी करण्यात आली आहे. या सरकारच्या काळात धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे, आदी मुद्यांवर शिवसैनिक आक्रमक झाले.