शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

कृषी निविष्ठांच्या याेग्य वापरामुळे लागवड खर्चात बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:33 IST

गडचिराेली : शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व यंत्राचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत हाेत ...

गडचिराेली : शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व यंत्राचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत हाेत आहे. विविध बियाणांची लागवड ही पेरणी पद्धतीने केली असता, बियाणे आणि खताचा याेग्य वापर हाेताे. कृषी निविष्ठांच्या याेग्य वापरामुळे लागवड खर्चात बचत हाेते. तसेच पिकाला याेग्य प्रमाणात पाेषणतत्त्व मिळत असल्याने पिकाची वाढ देखील हाेते, असा सल्ला विषय विशेषेज्ज्ञ (कृषी हवामान शास्त्र) नरेश बुद्धावार यांनी दिला.चामाेर्शी तालुक्यातील जयरामपूर येथे बायाेटेक-किसान हब प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांचे निरीक्षण केले. गडचिराेली जिल्ह्यात जवस पिकाचे क्षेत्र वाढविणे आणि उत्पादनात वाढ घडवून आणण्याच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने व बायाेटेक-किसान हब प्रकल्पांतर्गत तसेच कृषी विज्ञान केंद्र साेनापूरमार्फत जवस पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कमी कालावधी व कमी पाण्याचा वापर करून जवसाचे उत्पादन घेता येते. हे पीक आराेग्यासाठी लाभदायक आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार विविध पिकांच्या वाणांचा अवलंब करावा. तसेच शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक नफा मिळवावा, असे प्रतिपादन नरेश दुधबावरे यांनी केले. दरम्यान जवस वाण एनएल-२६० पिकाच्या लागवड तंत्रााविषयी माहिती देण्यात आली.

याप्रसंगी आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंत उंदीरवाडे, प्रवीण नामुर्ते व जयरामपूर येथील शेतकरी उपस्थित हाेते.