शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

गावाच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST

गावाचा विकास करायचा असेल तर केंद्र सरकार व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधी बरोबर लोकप्रतिनिधींनी मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास करणे ...

गावाचा विकास करायचा असेल तर केंद्र सरकार व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधी बरोबर लोकप्रतिनिधींनी मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांना डावलून तरूणांना गावाच्या विकासात विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवकांना संधी मिळाली आहे. गावाच्या विकासासाठी कोणत्या योजनेतून गावाचा विकास करावा यावर तरुण सदस्यांना माहिती घेणे आवश्यक आहे. निवडून आलेल्या सरपंच उपसरपंचांना गावात पूर्णवेळ देणे आवश्यक आहे. आपल्याकडून गावकऱ्यांच्या अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे.

गावात असलेले रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य व इतर बाबीवर सरपंच व उपसरपंच यांनी लक्ष देऊन विविध बाबीवर लक्ष घालून काम करणे आवश्यक झाले आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे लक्ष सरपंच उपसरपंचांकडे लागले आहे.