शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

हा आहे गेल्या ३० महिन्यांपासून तयार होत असलेला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 14:42 IST

Road Gadchiroli News २०१८ च्या मे महिन्यात सुरू झालेले रस्त्याचे बांधकाम अद्यापही अपूर्ण राहिले असून नागरिकांनी रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देधानोरा -रांगी- वैरागड मार्ग केव्हा पूर्ण होणारकासव गतीने रस्त्याचे काम सुरू आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क   गडचिरोली: २०१८ च्या मे महिन्यात सुरू झालेले रस्त्याचे बांधकाम अद्यापही अपूर्ण राहिले असून नागरिकांनी रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे.धानोरा ते ठाणेगाव मार्गाच्या रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता कंञाटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरु केले. मात्र तब्बल २७ महिने लोटूनही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने याचा त्रास जनता जनार्दन सोसत असून अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.प्रत्यक्ष मे 2018 मधे खोदकाम केल्यानंतर पावसाळा सुरु झाला. नंतर काही तांत्रिक अडचणी आल्या मग रस्ताच वाहून गेला. गेल्या वर्षी मार्चपासून करोनामुळे काम ठप्प झाले. नंतर वर्षा अखेर लोकांना वाटायला लागले कि आता काम पुर्ण होईल. पण हीअपेक्षा फोल ठरली. जानेवारी 2021 उजाडले पण काम जैसे थेच आहे. अशाही कठिण परिस्थितीत मोठी कसरत करत वाहने लोक काढत प्रवास करत आहेत.

 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक