शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

५० वर्षांपूर्वी रस्त्याची निर्मिती, परंतु साधे खडीकरणही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:39 IST

सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या व सिराेंचा-आलापल्ली महामार्गाला जाेडणाऱ्या काेत्तागुडम-तमदाला मार्गाची निर्मिती १९७२ मध्ये तत्कालीन आमदारांच्या ...

सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या व सिराेंचा-आलापल्ली महामार्गाला जाेडणाऱ्या काेत्तागुडम-तमदाला मार्गाची निर्मिती १९७२ मध्ये तत्कालीन आमदारांच्या पुढाकाराने करण्यात आली. जवळपास ५० वर्षांचा कालावधी आजपर्यंत उलटला परंतु या रस्त्यावर साधे खडीकरणही झाले नाही. हा रस्ता कायम उपेक्षितच राहिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात चिखल तुडवतच ये-जा करावी लागते.

परिसरातील नागरिकांच्या साेयीसाठी तत्कालीन आमदार मुकुंदराव विठाेबाजी अलाेने यांच्या पुढाकाराने १९७२ मध्ये काेत्तागुडम-तमदाला ह्या दीड ते दाेन किती रस्त्याची निर्मिती झाली. तमदाला, मेडाराम, कारसपल्ली व सिराेंचातील शेतकऱ्यांना ह्या रस्त्यामुळे साेयीचे झाले. त्यामुळे वर्षभर शेतकरी व परिसराच्या गावातील नागरिक याच मार्गाने ये-जा करीत हाेते. परंतु पावसाळ्यात रस्त्यावर जागाेजागी चिखल असताे. त्यामुळे रहदारीस अडचणी येतात. परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत पाठपुरावा केला हाेता, परंतु काहीच उपयाेग झाला नाही. विशेष म्हणजे १९७२मध्ये सिराेंचा निर्वाचन क्षेत्रातून काॅंग्रेसचे मुकुंदराव अलाेणे यांनी जमनादास खाेब्रागडे यांचा पराभव केला हाेता. तेव्हा त्यांनी सिराेंचा येथे अनेक विकासकामे केली. यात सदर रस्त्याच्या बांधकामाचा सुद्धा समावेश हाेता. परिसरातील नागरिक या रस्त्याला माजी आमदारांच्या नावावरून मुकुंदराव रस्ता म्हणूनसुद्धा ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याच्या बांधकामाची मागणी शेतकरी व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

बाॅक्स

पक्के बांधकाम झाल्यास बारमाही रहदारी

मुकुंदराव मार्गाचे पक्के बांधकाम न झाल्याने नागरिकांना कारसपल्ली मार्गाने जावे लागते, परंतु कारसपल्ली मार्गावर नाला असल्याने पावसाळ्यात हा मार्ग अनेकदा बंद राहताे. त्यामुळे तमदाला (मुकुंदराव) मार्गाचे पक्के बांधकाम झाल्यास परिसरातील नागरिकांची साेय हाेईल. नागरिकांना कारसपल्ली मार्गाने जाण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय नागरिकांच्या वेळेची बचत हाेईल. वर्षभर नागरिकांना ह्या रस्त्याने ये-जा करता येईल. त्यामुळे रस्त्याचे पक्के बांधकाम करावे, अशी मागणी हाेत आहे.