शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

रस्ता झाला उंच, बैलबंडी न्यायची कशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

रस्ता उंच करण्यासाठी वापरलेली काही माती अजूनही शेतातच पडून आहे. माेठमाेठे दगड पडले आहेत. जेसीबीशिवाय हे दगड हटविणे शक्य ...

रस्ता उंच करण्यासाठी वापरलेली काही माती अजूनही शेतातच पडून आहे. माेठमाेठे दगड पडले आहेत. जेसीबीशिवाय हे दगड हटविणे शक्य नाही, तसेच माती हटविण्यासाठीही शेतकऱ्यांना जेसीबी लावावी लागणार आहे. याचा खर्च काेण देणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कालव्यात माती पडल्याने कालवा बुजला आहे. त्यामुळे शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण हाेणार आहे.

याबाबत बांधकाम विभागाच्या अभियंत्यासमोर शेतकऱ्यांनी समस्या मांडली होती. त्यावर अभियंत्याने लवकरच पर्यायी व्यवस्था होणार याची हमी दिली. मात्र, या गोष्टीस एक महिना उलटून गेला तरीसुद्धा फक्त शब्दच दिलेला आहे. प्रत्यक्षात हंगाम सुरू झाला आहे. मात्र, काेणतीही उपाययाेजना केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राेष निर्माण झाला आहे.