शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नाल्यांचा गाळ काढून शेतात टाका

By admin | Updated: June 16, 2014 23:31 IST

आपल्या शेतात असलेल्या शेततळे, बोडी व शेताला लागून असलेल्या सिमेंट, नाला, बांध यामधील गाळ श्रमदानाने काढून तो शेतात टाकावा, यामुळे दुहेरी फायदा होतो. शेतात गाळ टाकल्याने जमीन सुपिक होते

कोरेगाव/चोप : आपल्या शेतात असलेल्या शेततळे, बोडी व शेताला लागून असलेल्या सिमेंट, नाला, बांध यामधील गाळ श्रमदानाने काढून तो शेतात टाकावा, यामुळे दुहेरी फायदा होतो. शेतात गाळ टाकल्याने जमीन सुपिक होते व जातील गाळ काढला जातो. तिथे पाणी साठविण्याची क्षमता वाढते, असा सल्ला शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिला आहे.पाण्याची साठवणूक करणे, शेतीची सुपिकता वाढविणे याबरोबरच पिकावर होणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मशागतीपूर्वी माती परिक्षण करणे, योग्य बिजाची निवड करणे याबरोबरच बियाणे निर्जुंतीकरण करणे, शेतात खताचे प्रमाण किती ठेवावे, या विषयी माहिती घेणे आदी बाबी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी करतांना लक्षात घेणे आवश्यक आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नागरिकांनी उपाययोजना करावी. (वार्ताहर)