शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रेगडीत बीएसएनएल माेबाईल कव्हरेज वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:39 IST

घाेट : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे मागील पंधरा दिवसांपासून बीएसएनएल कव्हरेजची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक ...

घाेट : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे मागील पंधरा दिवसांपासून बीएसएनएल कव्हरेजची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसापूर्वी सुरू झालेली थ्रीजी सेवा सुरळीत काम करीत नसल्याने ती कुचकामी ठरत आहे.

सध्या इतर कंपनीचे रिचार्ज महाग असल्यामुळे अनेक गोरगरीब नागरिक व ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थीसुद्धा बीएसएनएल सेवेचा वापर करतात. ऑनलाईन कामे करण्यासाठी इंटरनेटचेही रिचार्ज करतात; परंतु बीएसएनएलची थ्री-जी सेवा वारंवार विस्कळीत हाेते. याचा परिणाम ऑनलाईन कामांवर हाेताे. रिचार्ज करूनही काम हाेत नसल्याने नागरिकांना भुर्दंड बसताे; परंतु या समस्येकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे, असा आराेप परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून समस्या साेडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.