शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

विधी चिकित्सालय वादविवादांवरील रामबाण उपाय

By admin | Updated: May 3, 2017 01:31 IST

व्यक्ती शरिराला व्याधी झाल्यानंतर तत्काळ स्थानिक वैद्यकीय चिकित्साकडे जाऊन आपण उपचार घेतो

जिल्हा सत्र न्यायाधीशांचे प्रतिपादन : कोंढाळा येथे विधी सेवा चिकित्सालय केंद्राचा शुभारंभ देसाईगंज : व्यक्ती शरिराला व्याधी झाल्यानंतर तत्काळ स्थानिक वैद्यकीय चिकित्साकडे जाऊन आपण उपचार घेतो व व्याधी बरा करण्याचा प्रयत्न करतो. विधी सेवा चिकित्सालय हे सुध्दा वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी रामबाण उपाय ठरत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले. देसाईगंज तालुका विधी सेवा व देसाईगंज बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायतमध्ये विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. के. जगदाळे, देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल, उपविभगीय अधिकारी दामोधर नान्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, सहायक संवर्ग विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे, सरपंच मंगला शेंडे, पोलीस पाटील किरण तुंभलवार, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वारजुरकर, अ‍ॅड. संजय गुरू, अ‍ॅड. ढोरे, अ‍ॅड. बुध्दे, अ‍ॅड. अविनाश नाकाडे, सरकारी अभियोक्ता फुले, अ‍ॅड. उईके, अ‍ॅड. मनिष शेंडे, अ‍ॅड. देशमुख, अ‍ॅड. सौदागर, लाँगमार्च खोब्रागडे, पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे म्हणाले, शेजारी व गावातील व्यक्तीशी संबंधित असलेले फौजदारी अथवा दिवाणी स्वरूपाचे वादविवाद गावपातळीवरच निपटावे, न्यायालयाची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यामुळे अनेक वर्ष वादी व प्रतिवादी यांना न्यायालयाची प्रतीक्षा करावी लागते, असे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी अ‍ॅड. बी. डब्ल्यू. पिलारे, छत्रपती ढोरे, धनराज मुंडले, रचना आवळे, राहूल रोकडे, गणेश रामटेके, विनोद उंदीरवाडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)