शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दुबार पेरणीसाठी बियाणे पुरवा

By admin | Updated: July 16, 2016 01:44 IST

७ ते १३ जुलै या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस बरसला. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

नुकसान भरपाई द्या : भाजप पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे गडचिरोली : ७ ते १३ जुलै या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस बरसला. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच पाळे व पऱ्ह्यांचेही नुकसान झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने बियाणे पुरवून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात भाजपच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे यांच्या नेतृत्त्वात गुरूवारी गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांना निवेदन देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन- चार वर्षांपासून सतत दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढवले. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करावे, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना मनोज आखाडे, मनमोहन बंडावार, जनार्धन साखरे, बापू करमे, अनिल कुनघाडकर, युवराज बोरकुट यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)