शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

काेराेनाचे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST

गडचिराेली : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच ग्रामीण विकासाचे कार्य करीत काेराेना आजारामुळे मृत्यू पावलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा ...

गडचिराेली : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच ग्रामीण विकासाचे कार्य करीत काेराेना आजारामुळे मृत्यू पावलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा परिषद, राज्य सरकारी सेवेतील ग्रामसेवक, आराेग्य, शिक्षक, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व ग्रामसेवक युनियनने केली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २२ एप्रिल राेजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून काेराेना महामारीच्या संकटाला ताेंड देत महाराष्ट्रातील अनेक गावे, खेडे, वाड्या सुरक्षित ठेवण्यासाठी गावातील विविध विकास समित्यांच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांना साेबत घेऊन सरपंच, ग्रामसेवक, आराेग्य कर्मचारी, पाेलीस, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी काेराेनाविरुद्धच्या लढाईत स्वत:ला झाेकून दिले. गृहभेटी, रुग्ण सर्वेक्षण, विलगीकरण, चेकपाेस्ट, मास्क वापर, सॅनिटायझर, फवारणी, निर्जंतुकीकरण, पररजिल्ह्यातून आलेल्या निराधार, गरजू, गरीब कुटुंबांना निवास, भाेजन व इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. संपूर्ण देशात लाॅकडाऊनद्वारे बंद असताना तसेच अनेक शासकीय खासगी क्षेत्रामध्ये वर्क फ्राम हाेम सुरू असताना गावपातळीवरील या मंडळींनी जिवाची काेणतीही पर्वा न करता काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी पूर्ण सहकार्य करीत आहेत. असे काम करतानाच गडचिराेली जिल्ह्यात ग्रामसेवक, शिक्षक, पशुधन पर्यवेक्षक व इतर कर्मचारी मिळून सात जणांना काेराेनामुळे मृत्यू झाला. अशा काेराेना याेद्धांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

निवेदनावर जि.प.कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांची स्वाक्षरी असून यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिवांना निवेदन पाठविले आहे.