शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST

१ मे महाराष्ट्र दिनी रात्री आरमोरी तालुक्यात मेघगर्जनेसह चक्रीवादळ व गारपिटीसह वादळी पाऊस आला. या पावसाने आरमोरी, अरसोडा, रवी, ...

१ मे महाराष्ट्र दिनी रात्री आरमोरी तालुक्यात मेघगर्जनेसह चक्रीवादळ व गारपिटीसह वादळी पाऊस आला. या पावसाने आरमोरी, अरसोडा, रवी, मुलूरचक, जोगीसाखरा, पळसगाव, शंकरनगर, रामपूर, कनेरी व इतर भागांतील उन्हाळी धान, मका, आंबा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. आरमोरी तालुक्यातील विविध भागातील उभे व अंतिम टप्प्यात कापणीच्या स्थितीत आलेले धान पीक वादळी पावसाने जमिनीला टेकले असल्याने पिकाची नासाडी झाली. तसेच मका पिकाचेही नुकसान झाले. आंबा व इतर फळपिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक घरावरची कवेलू व छप्पर उडाले. नुकसान झालेल्या अरसोडा, रवी व मुलूरचक भागाला भेट देऊन काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांनी नुकसानीची पाहणी केली. वादळ व गारपिटीसह आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने परिसरातील ाशेतकरीही धास्तावले आहेत. सुरू असलेल्या संकटाच्या मालिकेने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांनी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत शालिक पत्रे व अनेक शेतकरी उपस्थित होते.