शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पेरणीपूर्व मशागतीची कामे जाेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

जिल्ह्यात खरीप व रब्बी पिके घेतली जातात. दोन्ही पिके निघाल्यावर शेतात असलेला केरकचरा तसेच धान पिकातील धसकटे मशागतीत अडचणीची ...

जिल्ह्यात खरीप व रब्बी पिके घेतली जातात. दोन्ही पिके निघाल्यावर शेतात असलेला केरकचरा तसेच धान पिकातील धसकटे मशागतीत अडचणीची ठरत असल्याने ती गाेळा करून जाळली जातात. ज्या ठिकाणी धान पऱ्हे टाकली जातात, त्या भात खाचरांची चांगली साफसफाई करावी लागते. त्यामुळे तणस टाकून ती जाळली जातात. या कामासाठी शेतकरी सकाळीच शेतात जाऊन आगी लावतात. यासोबतच शेतात असलेल्या तणसाचा वापर अधिक करीत आग लावली जात आहे. काही शेतकरी गरजेपुरतेच तणस घरी घेऊन जातात व उर्वरित तणस शेतात दरवर्षी जाळून टाकत असतात. सध्या जनावरांची संख्या कमी झाल्याने शेतकरी तणस गाेळा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासोबतच शेतकरी शेतातील नांगरणी व वखरणीचे काम करताना दिसून येत आहेत.

===Photopath===

290521\1430-img-20210529-wa0122.jpg

===Caption===

शेतातील धूर देताहेत आंतर मशागतीच्या कामाचे संकेत