शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
4
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
5
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
6
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
7
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
8
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
10
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
11
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
12
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
13
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
14
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
15
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
17
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
18
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
19
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
20
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

पेरणीपूर्व मशागतीची कामे जाेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST

जिल्ह्यात खरीप व रब्बी पिके घेतली जातात. दोन्ही पिके निघाल्यावर शेतात असलेला केरकचरा तसेच धान पिकातील धसकटे मशागतीत अडचणीची ...

जिल्ह्यात खरीप व रब्बी पिके घेतली जातात. दोन्ही पिके निघाल्यावर शेतात असलेला केरकचरा तसेच धान पिकातील धसकटे मशागतीत अडचणीची ठरत असल्याने ती गाेळा करून जाळली जातात. ज्या ठिकाणी धान पऱ्हे टाकली जातात, त्या भात खाचरांची चांगली साफसफाई करावी लागते. त्यामुळे तणस टाकून ती जाळली जातात. या कामासाठी शेतकरी सकाळीच शेतात जाऊन आगी लावतात. यासोबतच शेतात असलेल्या तणसाचा वापर करीत आग लावली जात आहे. काही शेतकरी गरजेपुरतेच तणस घरी घेऊन जातात व उर्वरित तणस शेतात दरवर्षी जाळून टाकत असतात. सध्या जनावरांची संख्या कमी झाल्याने शेतकरी तणस गाेळा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासोबतच शेतकरी शेतातील नांगरणी व वखरणीचे काम करताना दिसून येत आहेत.

===Photopath===

290521\31211430-img-20210529-wa0122.jpg

===Caption===

शेतातील धूर देताहेत आंतर मशागतीच्या कामाचे संकेत