शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

देखभालीअभावी ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST

१९०७ मध्ये इंग्रजांनी सदर विश्रामगृह बांधले. चुणा व विटांनी बांधलेल्या या विश्रामगृहाचे छप्पर पूर्वी गवताचे होते. नंतरच्या काळात गवत ...

१९०७ मध्ये इंग्रजांनी सदर विश्रामगृह बांधले. चुणा व विटांनी बांधलेल्या या विश्रामगृहाचे छप्पर पूर्वी गवताचे होते. नंतरच्या काळात गवत काढून त्यावर कवेलू अंथरण्यात आले. ब्रिटिश राजवटीत अनेक अधिकारी या विश्रामगृहाचा वापर करीत होते. तसेच श्रीमंत धर्मराव महाराज (द्वितीय), राजे भगवंतराव महाराज, राजे विश्वेश्वरराव महाराज हे मुलचेरा परिसरात दौऱ्यावर आल्यास या विश्रामगृहात थांबत होते. मुलचेरा या तालुकास्थळी या विश्रामगृहाशिवाय दुसरे विश्रामगृह नाही. त्यामुळे या विश्रामगृहाची देखभाल करणे आवश्यक आहे. विश्रामगृहात दोरीने ओढायचे पंखे आहेत. बाहेरच्या बाजूने पंख्याची दोरी ओढण्याची सोय आहे. विश्रामगृहात मेज आरसा, ड्रेसिंग टेबल आदी ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वस्तू ठेवल्या आहेत. सदर वस्तू अतिशय दुर्मिळ असल्याने त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या पेडिगुड्डम वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे या विभागाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, वनविभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. विश्रामगृहाच्या सभोवताल फुलांची झाडे आहेत. तसेच समोर बगीचा आहे. मात्र, या झाडांना पाणी टाकले जात नसल्याने ते करण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील विश्रामगृह हे ऐतिहासिक वास्तू असल्याने याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.