शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीच्या मुख्य रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:17 IST

अहेरी उपविभागाच्या एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरील पूलही क्षतिग्रस्त झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने एटापल्ली-जारावंडी मार्गावरील बसफेरी बंद केली आहे.

ठळक मुद्देएटापल्ली-जारावंडी मार्गही उखडला : महामंडळाने जारावंडी बससेवा केली बंद

आॅनलाईन लोकमतएटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरील पूलही क्षतिग्रस्त झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने एटापल्ली-जारावंडी मार्गावरील बसफेरी बंद केली आहे. अशीच परिस्थिती एटापल्ली तालुक्याच्या अनेक मुख्य मार्गांची आहे.एटापल्ली-गट्टा, एटापल्ली-येमली यासह अनेक मार्गांची अवस्था बकाल झाली आहे. मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून गिट्टी बाहेर आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिकेतून अहेरीकडे नेणाऱ्या रुग्णांचे रस्त्याच्या दुरवस्थेने हाल होत आहे. रस्त्याच्या या बकाल अवस्थेने रुग्णवाहिकेतून नेत असलेल्या गर्भवती महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली व बाळ दगावल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने या तालुक्यात प्रमुख मार्गांवर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.तालुक्यातील एटापल्ली-आलापल्ली हा मार्ग बºयापैकी आहे. या मार्गाची क्षमता १० टन माल वाहतुकीची आहे. मात्र या मार्गावरून ५० पेक्षा अधिक टन लोह दगडाची वाहतूक ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय या मार्गावर लोह दगडाचे शेकडो ट्रक धावत आहेत. त्यामुळे सदर मार्ग अधिक दिवस टिकणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच अहेरी तालुक्यातील प्रमुख मार्गांकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.