शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पपश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:36 IST

गडचिराेली: यांत्रिकीकरणामुळे शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन कसायाला विकले आहे. पुर्वीच्या तुलनेत केवळ २० टक्के ...

गडचिराेली: यांत्रिकीकरणामुळे शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन कसायाला विकले आहे. पुर्वीच्या तुलनेत केवळ २० टक्के पशुधन शिल्लक आहे. पशुधनच नसल्याने ग्रामीण भागातील सेंद्रीय खताचेही प्रमाण कमी झाले आहे. कृषी विभाग सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन करीत असले तरी हा खतच मिळणे कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांना लागले पावसाचे वेध

गडचिराेली: २५ मे पासून राेहिणी नक्षत्राला सुरूवात हाेणार आहे. गडचिराेली जिल्ह्यात जुनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस पडते. यावर्षीही याच कालावधीत पाऊस पडावा अशी आशा शेतकरी करीत आहेत. वेळेवर पाऊस पडल्यास उत्पादनात वाढ हाेण्यास मदत हाेते. खरीपपूर्व मशागतीची कामे आता आटाेपत आली आहेत.

दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाची लगबग

गडचिराेली: ग्रामीण व दुर्गम भागात आता तेंदूपत्ता संकलनाची लगबग वाढली आहे. आणखी आठ दिवस संकलनाचे काम चालणार आहे. या कालावधीत जास्तीत जास्त तेंदूपत्ता संकलन व्हावे यासाठी मजूर प्रयत्न करीत आहेत. काही भागात अधूनमधून पाऊस पडत असल्याने संकलनाच्या कामात व्यत्यय येत आहे.

उसेगावजळील पुलाची उंची वाढवा

गडचिराेली: तालुक्यातील उसेगावाजवळून कठाणी नदी वाहते. विश्रामपूर ते आंबेशिवणी या गावादरम्यानच्या रस्त्यावर हे पूल आहे. हा रस्ता पुढे गीलगाव, अमिर्झा परिसरातील अनेक गावांना जाेडते. या मार्गावरील उसेगावजवळील कठाणी नदीवरचा पूल कमी उंचीचा व अरूंद आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेकवेळा या पूलावरून पाणी वाहत राहते. या पुलाची उंची वाढविणे आवश्यक झाले आहे.