शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रोग व पाण्याअभावी धानपीक संकटात

By admin | Updated: October 12, 2015 01:49 IST

हजारो हेक्टर क्षेत्रावरील धानपीक पाण्याअभावी करपायला लागले आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, ...

शेतकरी चिंतेत : इटियाडोहचे पाणी शेवटपर्यंत पोहोचलेच नाहीआरमोरी/वैरागड : हजारो हेक्टर क्षेत्रावरील धानपीक पाण्याअभावी करपायला लागले आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात करपा, तुडतुडा, गादमाशी आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊन तेथीलही पीक संकटात आले आहे. आरमोरी तालुक्याला इटियाडोह धरणाचे पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या भागापर्यंत या कालव्याचे पाणी अजुनही पोहोचले नाही. मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धानपीकाला पाणी देणे आवश्यक आहे. मात्र कालव्याचे पाणी येत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जवळपासचे नाले, तलाव, बोडी आटले आहेत. त्यामुळे पाणी देण्याची कोणतीच सुविधा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. अपुऱ्या पाण्याबरोबरच यावर्षी धानपिकावर विविध रोगांनीही आक्रमण केले आहे. जे पीक उभे आहे ते रोगांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जड धानपीक निसवण्याच्या मार्गावर असताना रोगांचे आक्रमण झाले आहे. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.