शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

रोग व पाण्याअभावी धानपीक संकटात

By admin | Updated: October 12, 2015 01:49 IST

हजारो हेक्टर क्षेत्रावरील धानपीक पाण्याअभावी करपायला लागले आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, ...

शेतकरी चिंतेत : इटियाडोहचे पाणी शेवटपर्यंत पोहोचलेच नाहीआरमोरी/वैरागड : हजारो हेक्टर क्षेत्रावरील धानपीक पाण्याअभावी करपायला लागले आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात करपा, तुडतुडा, गादमाशी आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊन तेथीलही पीक संकटात आले आहे. आरमोरी तालुक्याला इटियाडोह धरणाचे पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या भागापर्यंत या कालव्याचे पाणी अजुनही पोहोचले नाही. मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धानपीकाला पाणी देणे आवश्यक आहे. मात्र कालव्याचे पाणी येत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जवळपासचे नाले, तलाव, बोडी आटले आहेत. त्यामुळे पाणी देण्याची कोणतीच सुविधा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. अपुऱ्या पाण्याबरोबरच यावर्षी धानपिकावर विविध रोगांनीही आक्रमण केले आहे. जे पीक उभे आहे ते रोगांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जड धानपीक निसवण्याच्या मार्गावर असताना रोगांचे आक्रमण झाले आहे. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.