शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

रेगडीच्या कन्नमवार जलाशयात केवळ ३५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:38 IST

यावर्षी रोहिणी, मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने खरीप हंगामाला उशिरा सुरुवात झाली. दरम्यानच्या कालावधीत कमी अधिक ...

यावर्षी रोहिणी, मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने खरीप हंगामाला उशिरा सुरुवात झाली. दरम्यानच्या कालावधीत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने धानाची लागवड रोवणी सुरू झाली. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न पडल्याने २९ जुलै रोजी धरणात केवळ ३५ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला. मागील वर्षी हा जलसाठा ४२.११ टक्के इतका होता. दरम्यानच्या कालावधीत पाणलोट क्षेत्रात पावसाने झोडपले. त्यामुळे १८ जुलै २०२० रोजी जलाशय १०० टक्के भरले होते. यावर्षी आतापर्यंत नवेगाव येथे ४२१ मिमी, घोट ४९६ मिमी, चामोर्शी ३५८ मिमी, रेगडी ५३१ मिमी, तर भेंडाळा येथे ६७९ मिमी. पावसाची नोंद झाली असून, सर्वात कमी पाऊस चामोर्शीत पडला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.

बाॅक्स :

जलाशय पातळीत वाढ नाही

जलाशयात अद्याप वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट असून, तालुक्यात हा एकमेव जलाशय आहे. उर्वरित मामा तलाव आहेत. त्यावरच अवलंबून राहावे लागत असून, अद्याप तलाव ही पाण्याची पातळी ओलांडू शकले नाहीत. त्यामुळे चिंता वाढली आहे. तालुक्यातील बरीचशी शेती निसर्गावरच अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा निसर्गाच्या पावसाकडे लागून आहेत. जलाशय क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस पडत नसल्याने जलाशय पातळीत वाढ होऊ शकली नाही. रोवणी शेवटच्या टप्प्यात आहे. यासाठी पुढील काळात ही जलाशये पाण्याची पातळी गाठणे आवश्यक आहे.

काेट

सिंचन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी ए. एच. घोलपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मागील वर्षी या कालावधीत पाऊस नसल्याने जलाशय पातळीत वाढ झाली नव्हती. त्यासाठी मागील वर्षीसुध्दा आगस्ट महिन्याची वाट पाहावी लागली होती. यावेळी असेच दिसत आहे. तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.

ए. एच. घोलपे, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग