शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

रेगडीच्या कन्नमवार जलाशयात केवळ ३५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:38 IST

यावर्षी रोहिणी, मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने खरीप हंगामाला उशिरा सुरुवात झाली. दरम्यानच्या कालावधीत कमी अधिक ...

यावर्षी रोहिणी, मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने खरीप हंगामाला उशिरा सुरुवात झाली. दरम्यानच्या कालावधीत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने धानाची लागवड रोवणी सुरू झाली. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न पडल्याने २९ जुलै रोजी धरणात केवळ ३५ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला. मागील वर्षी हा जलसाठा ४२.११ टक्के इतका होता. दरम्यानच्या कालावधीत पाणलोट क्षेत्रात पावसाने झोडपले. त्यामुळे १८ जुलै २०२० रोजी जलाशय १०० टक्के भरले होते. यावर्षी आतापर्यंत नवेगाव येथे ४२१ मिमी, घोट ४९६ मिमी, चामोर्शी ३५८ मिमी, रेगडी ५३१ मिमी, तर भेंडाळा येथे ६७९ मिमी. पावसाची नोंद झाली असून, सर्वात कमी पाऊस चामोर्शीत पडला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.

बाॅक्स :

जलाशय पातळीत वाढ नाही

जलाशयात अद्याप वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट असून, तालुक्यात हा एकमेव जलाशय आहे. उर्वरित मामा तलाव आहेत. त्यावरच अवलंबून राहावे लागत असून, अद्याप तलाव ही पाण्याची पातळी ओलांडू शकले नाहीत. त्यामुळे चिंता वाढली आहे. तालुक्यातील बरीचशी शेती निसर्गावरच अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा निसर्गाच्या पावसाकडे लागून आहेत. जलाशय क्षेत्रात अद्याप दमदार पाऊस पडत नसल्याने जलाशय पातळीत वाढ होऊ शकली नाही. रोवणी शेवटच्या टप्प्यात आहे. यासाठी पुढील काळात ही जलाशये पाण्याची पातळी गाठणे आवश्यक आहे.

काेट

सिंचन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी ए. एच. घोलपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मागील वर्षी या कालावधीत पाऊस नसल्याने जलाशय पातळीत वाढ झाली नव्हती. त्यासाठी मागील वर्षीसुध्दा आगस्ट महिन्याची वाट पाहावी लागली होती. यावेळी असेच दिसत आहे. तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.

ए. एच. घोलपे, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग