शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आता मिरची व मसाले पदार्थांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:36 IST

गडचिराेली : भाेजनातील चमचमीत, चवदार व स्वादिष्ट भाजी हाेण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र काेराेना लाॅकडाऊनपासून मसाल्याच्या ...

गडचिराेली : भाेजनातील चमचमीत, चवदार व स्वादिष्ट भाजी हाेण्यासाठी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र काेराेना लाॅकडाऊनपासून मसाल्याच्या पदार्थांमध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. आता काेराेना संसर्गामुळे नागपूर शहरात कडक धाेरण अवलंबिले जात असल्याने याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. परिणामी मसाले व खाद्य पदार्थांच्या भावात वाढ झाली आहे.

गडचिराेली शहरातील बाजारपेठेत लाल मिरची व मसाल्याच्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. गेल्या दाेन ते तीन महिन्यांत विविध पदार्थांचे ५ ते १० टक्क्यांनी दर वाढले आहेत. भाववाढ झाल्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट काेलमडले आहे. गडचिराेली शहरात लाल मिरची प्रामुख्याने कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा, नागपूरनजीकच्या भिवापूर तसेच सिराेंचा शहरातूनही आयात हाेत असते. सध्या मिरचीचे भाव प्रचंड वधारले आहेत.

काेट

काेराेना महामारीची समस्या निर्माण हाेण्यापूर्वी मसाले पदार्थाचे भाव कमी हाेते. मात्र पहिल्या लाॅकडाऊनपासून मसाल्याचे दर वाढले. आता पुन्हा नागपूर शहरात लाॅकडाऊन कडक असल्याने मसाल्याच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. माल मिळत नसल्याने व्यापाऱ्यांना अधिक भाव द्यावा लागत आहे.

- शरद चापले, व्यापारी

केंद्र व राज्य सरकारचे खाद्य वस्तूंच्या दरावर मुळीच नियंत्रण नाही. पूर्वीच्या तुलनेत आता १५ ते २० टक्के भाव वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसविताना कसरत करावी लागते. मांसाहारी भाेजनासह बरेच पदार्थ बनविण्यासाठी मसाल्यांचा वापर करावा लागताे. मात्र भाव वाढल्याने त्रास हाेतो.

- संगीता लाेनबले, गृहिणी

काेराेना महामारीच्या लाॅकडाऊनपूर्वी खाद्य पदार्थ व मसाले पदार्थांचे भाव नियंत्रणात हाेते. मात्र आता २०० ते ५०० रुपयांच्या मसाल्यामध्ये ५०० लाेकांचे भाेजन तयार हाेऊ शकत नाही. मसाल्याच्या भावांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सर्वसामान्य गृहिणींना घाम फुटत आहे.

- रंजना पिपरे, गृहिणी