शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

आता २०० लाेकांच्या उपस्थितीत हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST

काेराेनाच्या कालावधीत लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लाेकांच्या मर्यादेवर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या जाेडप्याला धूमधडाक्यात लग्न समारंभ करायची इच्छा ...

काेराेनाच्या कालावधीत लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लाेकांच्या मर्यादेवर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या जाेडप्याला धूमधडाक्यात लग्न समारंभ करायची इच्छा हाेती त्यांनी लग्नसमारंभ लांबणीवर टाकला आहे. मात्र पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने उपस्थितांची मर्यादा शासनाने अजूनही उठविली नाही. मात्र थाेडा दिलासा देताना उपस्थितीची मर्यादा वाढविली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १२ ऑगस्ट राेजी नवीन आदेश काढले आहेत. खुले प्रांगण / लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय/हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती राहणार आहे. लाेकांच्या उपस्थितीची मर्यादा वाढविली असल्याने विवाह साेहळे आटाेपण्याची संधी साधून आली आहे.

बाॅक्स

लग्नाच्या तारखा

१८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ ऑगस्ट राेजी विवाह मुहूर्त आहेत.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

शहरातील प्रमुख मंगलकार्यालये-८

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

काेट

लग्न करण्यासाठी यापूर्वी केवळ ५० लाेकांचीच मर्यादा हाेती. त्यामुळे बहुतांश विवाह घरीच आटाेपले जात हाेते. आता ही मर्यादा वाढवून २०० केली आहे. त्यामुळे नक्कीच मंगलकार्यालयांमध्ये लग्न करण्याचे प्रमाण वाढेल. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे लग्न घरी करणे शक्य नाही. मंगल कार्यालयात सर्व सुविधा राहतात. तसेच दरात काही प्रमाणात सूटही दिली जाते.

-सुनील पाेरेड्डीवार, मंगलकार्यालय मालक