शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी नको, गावाचा विकास हवा

By admin | Updated: October 20, 2016 02:28 IST

भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करीत आहे.

सुरेश भोयर यांचे प्रतिपादन : कोरचीत काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावाकोरची : भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करीत आहे. मात्र सदर स्मार्ट सिटी संकल्पनेचा ग्रामीण भागात काहीही फायदा नाही. त्यामुळे गावाचा विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर यांनी केले. कोरची येथील राजीव भवनात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा सोमवारी पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी विधानसभा प्रभारी डॉ. योगेश भगत, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी प्रदेश सचिव हसन गिलानी, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, तालुकाध्यक्ष श्यामलाल मडावी, कुरखेडाचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी सभापती प्रभाकर तुलावी, माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, नगरसेवक मनोज अग्रवाल, दिलीप घोडाम, कामठी पालिकेचे सभापती प्रभाकर मोहल, हकीम शेख, प्रेमिला काटेंगे आदी उपस्थित होते. भाजपच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी बाहेर देशाच्या बँकेत असलेला काळा पैसा भारतात आणून जनतेच्या बँक खात्यात १५ लाख रूपये टाकण्यात येईल, तसेच पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करू, असे प्रलोभन दिले होते. यावर विश्वास ठेवून नागरिकांनी भाजपच्या नेत्यांना सत्तेत बसण्याची संधी दिली. मात्र अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या पदरी काहीच पडले नाही, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामलाल मडावी, संचालन मुलानसिंग कोडाप यांनी केले तर आभार मनोज अग्रवाल यांनी मानले.अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशआगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कोरची तालुक्यातील इतर राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये कविता कार्तिक रक्शा, मेहतरू ताराम, सुरेश डवास, ढोलदार निशाद, कांताराम जमकामन, भिमराव कऱ्हाडे, नंदू भेळी, वामन नंदेश्वर, श्रावण गगाकायूर, मधुकर शेंडे, टेमलाल देवांगन, धनसिंग घावडे, बिजलाल बगपुरिया, यादव खोब्रागडे, हमीद पठाण, गोपाल मोहुर्ले, रमेश गोटा, बालिराम मडावी, धालदास नैताम, सोमाजी कोवासे, छगन चौधरी, सागर नेवारे, सुरेश सावाली, महेश नरोटे यांचा समावेश आहे.