शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

स्मार्ट सिटी नको, गावाचा विकास हवा

By admin | Updated: October 20, 2016 02:28 IST

भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करीत आहे.

सुरेश भोयर यांचे प्रतिपादन : कोरचीत काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावाकोरची : भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करीत आहे. मात्र सदर स्मार्ट सिटी संकल्पनेचा ग्रामीण भागात काहीही फायदा नाही. त्यामुळे गावाचा विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर यांनी केले. कोरची येथील राजीव भवनात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा सोमवारी पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी विधानसभा प्रभारी डॉ. योगेश भगत, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी प्रदेश सचिव हसन गिलानी, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, तालुकाध्यक्ष श्यामलाल मडावी, कुरखेडाचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी सभापती प्रभाकर तुलावी, माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, नगरसेवक मनोज अग्रवाल, दिलीप घोडाम, कामठी पालिकेचे सभापती प्रभाकर मोहल, हकीम शेख, प्रेमिला काटेंगे आदी उपस्थित होते. भाजपच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी बाहेर देशाच्या बँकेत असलेला काळा पैसा भारतात आणून जनतेच्या बँक खात्यात १५ लाख रूपये टाकण्यात येईल, तसेच पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करू, असे प्रलोभन दिले होते. यावर विश्वास ठेवून नागरिकांनी भाजपच्या नेत्यांना सत्तेत बसण्याची संधी दिली. मात्र अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या पदरी काहीच पडले नाही, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामलाल मडावी, संचालन मुलानसिंग कोडाप यांनी केले तर आभार मनोज अग्रवाल यांनी मानले.अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशआगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कोरची तालुक्यातील इतर राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये कविता कार्तिक रक्शा, मेहतरू ताराम, सुरेश डवास, ढोलदार निशाद, कांताराम जमकामन, भिमराव कऱ्हाडे, नंदू भेळी, वामन नंदेश्वर, श्रावण गगाकायूर, मधुकर शेंडे, टेमलाल देवांगन, धनसिंग घावडे, बिजलाल बगपुरिया, यादव खोब्रागडे, हमीद पठाण, गोपाल मोहुर्ले, रमेश गोटा, बालिराम मडावी, धालदास नैताम, सोमाजी कोवासे, छगन चौधरी, सागर नेवारे, सुरेश सावाली, महेश नरोटे यांचा समावेश आहे.