शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

स्मार्ट सिटी नको, गावाचा विकास हवा

By admin | Updated: October 20, 2016 02:28 IST

भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करीत आहे.

सुरेश भोयर यांचे प्रतिपादन : कोरचीत काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावाकोरची : भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक करीत आहे. मात्र सदर स्मार्ट सिटी संकल्पनेचा ग्रामीण भागात काहीही फायदा नाही. त्यामुळे गावाचा विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर यांनी केले. कोरची येथील राजीव भवनात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा सोमवारी पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी विधानसभा प्रभारी डॉ. योगेश भगत, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी प्रदेश सचिव हसन गिलानी, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, तालुकाध्यक्ष श्यामलाल मडावी, कुरखेडाचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी सभापती प्रभाकर तुलावी, माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, नगरसेवक मनोज अग्रवाल, दिलीप घोडाम, कामठी पालिकेचे सभापती प्रभाकर मोहल, हकीम शेख, प्रेमिला काटेंगे आदी उपस्थित होते. भाजपच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी बाहेर देशाच्या बँकेत असलेला काळा पैसा भारतात आणून जनतेच्या बँक खात्यात १५ लाख रूपये टाकण्यात येईल, तसेच पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करू, असे प्रलोभन दिले होते. यावर विश्वास ठेवून नागरिकांनी भाजपच्या नेत्यांना सत्तेत बसण्याची संधी दिली. मात्र अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या पदरी काहीच पडले नाही, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामलाल मडावी, संचालन मुलानसिंग कोडाप यांनी केले तर आभार मनोज अग्रवाल यांनी मानले.अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशआगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कोरची तालुक्यातील इतर राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये कविता कार्तिक रक्शा, मेहतरू ताराम, सुरेश डवास, ढोलदार निशाद, कांताराम जमकामन, भिमराव कऱ्हाडे, नंदू भेळी, वामन नंदेश्वर, श्रावण गगाकायूर, मधुकर शेंडे, टेमलाल देवांगन, धनसिंग घावडे, बिजलाल बगपुरिया, यादव खोब्रागडे, हमीद पठाण, गोपाल मोहुर्ले, रमेश गोटा, बालिराम मडावी, धालदास नैताम, सोमाजी कोवासे, छगन चौधरी, सागर नेवारे, सुरेश सावाली, महेश नरोटे यांचा समावेश आहे.