शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

ब्रिटिशकालीन आराेग्यवर्धक पाणीस्त्राेत उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:27 IST

स्वातंत्र्याच्या पूर्वी सिराेंचा हा ब्रिटिश राजवटीचा जिल्हा हाेता. सध्याचे तहसील कार्यालय हे ब्रिटिश सैन्याचा कॅम्प हाेता. या ठिकाणी घाेडे ...

स्वातंत्र्याच्या पूर्वी सिराेंचा हा ब्रिटिश राजवटीचा जिल्हा हाेता. सध्याचे तहसील कार्यालय हे ब्रिटिश सैन्याचा कॅम्प हाेता. या ठिकाणी घाेडे बांधत हाेते. पिण्याच्या पाण्याचे स्त्राेत म्हणून त्यांनी एक विहीर बांधली. दगडाने बांधलेल्या या विहिरीमध्ये इंग्रजांनी माेठे जाड तांब्याचे पत्रे बसविले. हे तांब्याचे पत्रे नेहमी पाण्यामध्ये बुडून राहतात. तांब्याचा स्पर्श झालेले पाणी अतिशय शुद्ध मानले जाते. हे पाणी डायरिया, पिलिया व अतिसार, हागवण तसेच अन्य आजारांना कारणीभूत बॅक्टेरियाला संपवून टाकते. तांब्यामध्ये ज्वलंतकारी गुण असल्यामुळे पाचन शक्ती सुदृढ हाेते. आपल्या शरीरातील वात, कफ आणि पित्त आदींचे संतुलन करते. सांधेदुखी, गुडघेदुखी, वजन कमी करण्यास व जखम थांबण्यास अत्यंत लाभदायी असते. अशाप्रकारे आयुर्वेदिक विहिरींचे महत्त्व व माहिती नसल्यामुळे ब्रिटिशकालीन विहीर सध्या उपेक्षित आहे.

या विहिरीच्या आजूबाजूला लहान झाडे वाढल्यामुळे येथे विहीर आहे किंवा नाही, याचाही थांगपत्ता लागत नाही. दुसरे कारण म्हणजे घराेघरी नळ असल्यामुळे आता विहिरीचे महत्त्व कमी झाले आहे. विहिरीच्या महत्त्वाची माहिती असणारे काही लाेक मुद्दाम याच विहिरीचे पाणी पित हाेते, हे विशेष.

बाॅक्स...

एकदा झाली हाेती दुरूस्ती

सिराेंचाचे तहसीलदार म्हणून ज्यावेळी श्रीकांत पाटील धुरा सांभाळत हाेते, त्यावेळी त्यांनी या विहिरीबाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी काही जाणकार लाेकांना पुण्यावरून बाेलावून कॅमेऱ्याच्या मदतीने या विहिरीतील तांब्याच्या पत्र्यांचे निरीक्षण त्यावेळी करण्यात आले हाेते तसेच त्याचवेळी या विहिरीची दुरूस्ती झाली हाेती.