शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

नैैसर्गिक प्रक्रियेची जागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:31 IST

मासिक पाळी ही नैैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने स्त्रिला दिलेली ही एक देण आहे. परंतु समाजात मासिक पाळीविषयी अनेक अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गैैरसमज आहेत.

ठळक मुद्देपल्लवी आमटे यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे किशोरी कार्यशाळा; ३५० मुली सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : मासिक पाळी ही नैैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने स्त्रिला दिलेली ही एक देण आहे. परंतु समाजात मासिक पाळीविषयी अनेक अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गैैरसमज आहेत. परिणामी किशोरवयीन मुलींमध्ये वेगळीच भीती व संकोचाची भावना निर्माण होते. त्यामुळे मासिक पाळी या नैैसर्गिक प्रक्रियेबद्दल किशोरींमध्ये जाणीव जागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आनंदवनच्या पल्लवी आमटे यांनी केले.देसाईगंज येथे राष्ट्रीय महिला आयोग व आरोग्य प्रबोधिनी या संस्थेच्या वतीने हटवार मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित किशोरवयीन मुलींच्या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.कार्यशाळेत विशेष मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत झोडे, आहारतज्ज्ञ श्रद्धा गोटमारे, कला शिक्षक सतीश डांगे, विशेष अतिथी म्हणून जयश्री पराते, भाऊराव पत्रे, सहारे उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरूवात संविधानाच्या ५१ क कलमातील मसुद्याच्या पोस्टरच्या औपचारिक अनावरणाने झाली. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे व विज्ञाननिष्ट दृष्टिकोन, मानवतावाद, शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विचार करण्यासाठी हे कलम अंगिकारण्यात आले आहे. प्रास्ताविक डॉ. सूर्यप्रकाश गभणे, संचालन ओमेश्वरी पुराम तर आभार अर्चना गभणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती पुराम, पद्मजा मेहंदळे, विष्णू दुनेदार, खान, सगदेव, नाकाडे, राधिका बावनकुळे, संध्या कोवे, ए. एम. गजभिये, शर्मिला दहीकर यांनी सहकार्य केले. किशोरी कार्यशाळेत ४ जिल्ह्यातील २५ शाळा-महाविद्यालयामधून ३५० मुली सहभागी झाल्या.बदलासह शरीर विज्ञानावर मार्गदर्शनकार्यशाळेत डॉ. प्रशांत झोडे यांनी स्त्री-शरीर विज्ञान, पाळीच्या संबंधी तक्रारी याविषयी माहिती सांगून मुलींच्या अनेक शंकांचे निसरण केले. पुढील सत्रात पल्लवी आमटे यांनी स्त्री-पुरूष नैैसर्गिक लिंगभेदापासून सुरूवात करून मुलगी वयात येतानाचे बदल, मासिक पाळी म्हणजे काय, याबाबत मार्गदर्शन केले. मुला-मुलींना वयात येताना होणारे बदल सांगणे फार महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जयश्री पराते यांनी केले. श्रद्धा गोटमारे यांनी किशोरवयीन मुलींनी आहाराबाबत जागकता बाळगावी, सर्वप्रथम पोटातील भूकेचा विचार करावा, असे मार्गदर्शन केले.