शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:38 IST

याप्रकरणी पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड व पथकाने पंचनामा करून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आष्टी पोलिसांनी याप्रकरणी तूर्त ...

याप्रकरणी पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड व पथकाने पंचनामा करून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आष्टी पोलिसांनी याप्रकरणी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलीची आई किरण अविनाश बांबोळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत या घटनेची पार्श्वभूमी सविस्तरपणे मांडली आहे. दीक्षा ही चंद्रपूर येथे बी.फार्म. द्वितीय वर्षाला शिकत होती. दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे ती येनापूर येथे आली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, गावातीलच एका दुकानदार युवकासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते. दीक्षाने लग्न करण्याचा तगादा लावला, परंतु तिच्या प्रियकराने लग्नास नकार दिला. यातच २१ जुलैला घरी कुणीच नसताना त्या युवकाने माझ्या मुलीचा गळा दाबून व मारहाण करून तिचा खून केला, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.

दीक्षाची आत्महत्या की हत्या, हे गूढ अजूनही कायम आहे. पुढील तपास अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे निरीक्षक कुमारसिंग राठोड, अनिरुद्ध कुंडगिर करीत आहेत.