शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

बेपत्ता मुली सापडल्या; तिघांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: January 6, 2017 01:41 IST

संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील दोन्ही विद्यार्थिनी अखेर सापडल्या आहेत.

कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनी एटापल्ली : संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील दोन्ही विद्यार्थिनी अखेर सापडल्या आहेत. या दोन्ही मुलींना लग्नाचे आमिष दाखवून काही युवकांनी पळवून नेले होते. पोलिसांनी पळवून नेणाऱ्या युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १० दिवसांपूर्वी एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात नवव्या वर्गात शिकत असलेल्या दोन अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींना पळवून नेणाऱ्या नरेश यादव कुमरे (२३) रा. आलापल्ली, संतोष जितू कस्तुरे (१९) रा. नागुलवाडी व एका अल्पवयीन मुलीच्या विरोधात एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये ३६३, ३६६, ३७६, बाल लैंगिक अत्याचार कलम ४, ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. एटापल्लीचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे, महेश पाटील यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. तपासादरम्यान सदर मुली आलापल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुलींची सुटका केली. (तालुका प्रतिनिधी)