शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बेपत्ता मुली सापडल्या; तिघांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: January 6, 2017 01:41 IST

संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील दोन्ही विद्यार्थिनी अखेर सापडल्या आहेत.

कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनी एटापल्ली : संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील दोन्ही विद्यार्थिनी अखेर सापडल्या आहेत. या दोन्ही मुलींना लग्नाचे आमिष दाखवून काही युवकांनी पळवून नेले होते. पोलिसांनी पळवून नेणाऱ्या युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १० दिवसांपूर्वी एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात नवव्या वर्गात शिकत असलेल्या दोन अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. या मुलींना पळवून नेणाऱ्या नरेश यादव कुमरे (२३) रा. आलापल्ली, संतोष जितू कस्तुरे (१९) रा. नागुलवाडी व एका अल्पवयीन मुलीच्या विरोधात एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये ३६३, ३६६, ३७६, बाल लैंगिक अत्याचार कलम ४, ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. एटापल्लीचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे, महेश पाटील यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. तपासादरम्यान सदर मुली आलापल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुलींची सुटका केली. (तालुका प्रतिनिधी)