शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:27 IST

गडचिरोली शहरासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा नाही. नियमित कर्मचाऱ्यांमधूनच काही जणांकडे वाहतूक नियंत्रणाचे काम दिले जाते. ते कर्मचारी ...

गडचिरोली शहरासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा नाही. नियमित कर्मचाऱ्यांमधूनच काही जणांकडे वाहतूक नियंत्रणाचे काम दिले जाते. ते कर्मचारी वाहनांना अडवून तपासणीसुद्धा करतात. पण आरसा नाही म्हणून कोणाला दंड ठोठावल्याचे उदाहरण दिसत नाही.

आरशासाठी २०० रुपये दंडाची तरतूद

वाहतूक नियमानुसार प्रत्येक दुचाकी वाहनाला दोन्ही बाजुने आरसे असणे गरजेचे आहे. त्यापैकी एक आरसा नसेल तरीही २०० रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो. अनेक वाहनधारक एकच आरसा ठेवतात तर बहुतांश लोक एकही आरसा ठेवत नाही.

दुचाकीचालकांना हे बंधनकारक

दुचाकी वाहन चालविताना नियमानुसार, वाहन चालविण्याचा परवाना, हेल्मेट, गाडीची कागदपत्रे, प्रदुषण नियंत्रणाचे प्रमाणपत्र, गाडीचाा विमा आदी बाबी आवश्यक आहेत. पण बहुतांश दुचाकीस्वार हे सर्व ठेवत नाही.

वाहतूक नियंत्रण विभागात मोजकेच कर्मचारी आहेत. कारवायांपेक्षा वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे सध्या त्यांना जास्त लक्ष द्यावे लागते. आरसे नसणाऱ्या दुचाकींवर कारवाया झाल्याची माहिती नाही.

- शरद मेश्राम

सहायक पोलीस निरीक्षक, पो.स्टे.गडचिरोली