शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली

By admin | Updated: October 21, 2016 01:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून गुरूवारी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुण्यतिथी सप्ताह : सर्वधर्म परिषदेदरम्यान मार्गदर्शनगडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून गुरूवारी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर सर्वधर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रा. नरेंद्र आरेकर, समाजसेवक देवाजी तोफा, डॉ. एस. बी. कुंभारे, जयराम खोब्रागडे, अरविंद वासेकर, डॉ. मुरलीधर बद्दलवार, मंगलसिंग पटवा, अशोक गडकरी, पंडित पुडके, बारापात्रे, बाळासाहेब बाळेकरमकर, प्रशांत कामकर, डोमाजी झरकर, बापूजी गेडाम, प्रकाश गाठे, राहुल आंबोरकर आदी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वतंत्र लढ्याच्या कालावधीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भजनांच्या माध्यमातून देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला. भजनांच्या माध्यमातून पाखंडी, भोंदू नागरिकांवर प्रहार केला. ग्रामीण भागातील जनतेला अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी स्वत:चे जीवन वाहून घेतले. राष्ट्रसंतांचे विचार ५० वर्षानंतरही तंतोतंत जुडतात. राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येक नागरिकामध्ये रूजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.