शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

मानापूर-रांगी परिसर पावसाअभावी कोरडाच

By admin | Updated: August 3, 2014 23:24 IST

यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातील पावसाने दगा दिला. त्यानंतर उशीरापर्यंत पावसाळ्याला सुरूवात झाली. ८ ते १० दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मानापूर-रांगी

मानापूर/देलनवाडी : यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातील पावसाने दगा दिला. त्यानंतर उशीरापर्यंत पावसाळ्याला सुरूवात झाली. ८ ते १० दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मानापूर-रांगी परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. या भागातील जलस्त्रोतही अर्धवट स्थितीतच आहेत.मानापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांना दुबार धान पेरणी करावी लागली. त्यानंतर अल्प पाऊस झाल्याने थोड्याफार शेतकऱ्यांनी रोवणी हंगामाला सुरूवात केली. परंतु पाऊस फार काळ टिकला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना रोवणी हंगामाला सुरूवात केली होती. अशा शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. अनेक शेतकऱ्यांची रोवणी वाळवी लागण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मानापूर परिसरातील भाकरोंडी, रांगी, बेलगाव, मोहली, निमगाव, निमनवाडा, पिसेवडधा परिसरातील तळी, बोडी व इतर जलस्त्रोत अजूनही पूर्णत: भरले नाही. मागील १५ दिवसापूर्वी आलेल्या पावसाने खरीप हंगामाला सुरूवात करून दिली होती. परंतु अल्पावधीतच पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी आपली रोवणी पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या साधनांचा अभाव आहे, असे शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाला आठ दिवस उशीर झाल्यास धान पिकाच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.