शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

महिला शेतकऱ्यांनी जाणले कमी लागवड खर्चाचे कृषी तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST

जुनी वडसा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ‘महिला कसली, शेती पिकली’ या उक्तीवर भर देण्यात आला. देसाईगंज मुख्यालयाच्या कृषी सहायक ...

जुनी वडसा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ‘महिला कसली, शेती पिकली’ या उक्तीवर भर देण्यात आला. देसाईगंज मुख्यालयाच्या कृषी सहायक कल्पना ठाकरे यांनी १० टक्के रासायनिक खताची मात्रा कमी करून आर्थिक खर्चात बचत व्हावी, याकरिता नत्र खतांऐवजी ॲझाेला वनस्पतीचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. नैनपूर येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी ॲझाेला व हिरवळीच्या खतांचा वापर केला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी भात लागवड पद्धतीविषयी रूपेश मेश्राम, खत व्यवस्थापन, वेगवेगळे प्रकार, भात लागवड पद्धतीविषयी कृषी पर्यवेक्षक युगेश रणदिवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुका कृषी आधिकारी नीलेश गेडाम, कृषी मंडळ अधिकारी रूपेश मेश्राम, भूषण कुथे, नगरसेविका अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते.

बाॅक्स

समूहाने कामे केल्यास अनेक फायदे

रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर वाढल्याने लागवड खर्च वाढला आहे. त्यामुळे शेती कसण्याचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांना पर्याय म्हणून निंबोळी अर्क तयार करून वापर करावा. तसेच फवारणीची कामे महिलांनी समूहाने आवर्जून करावी. शेतीचे नियोजन करून समूहाने कामे केल्याने बरेच फायदे मिळतात. परिस्थितीनुसार खरीप हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहनही उपस्थितांनी महिला शेतकऱ्यांना केले.

===Photopath===

270621\40095556img-20210625-wa0041.jpg

===Caption===

मंञी थोरात यांचे कडून निळवंडे कालवे पहाणी फोटो