शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

कसनासूरवासीयांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:43 IST

एकाच दिवशी गावातील तीन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्याने भयभित झालेल्या भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या नागरिकांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीने दिलासा मिळाला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या भेटीने आशा पल्लवित : योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : एकाच दिवशी गावातील तीन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्याने भयभित झालेल्या भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या नागरिकांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीने दिलासा मिळाला. गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी त्या दुर्लक्षित गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्याची ग्वाही दिल्याने कसनासूरवासीयांचा जीव भांड्यात पडला आहे.छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेले कसनासूर हे गाव गेल्यावर्षी झालेल्या नक्षल चकमकीनंतर देशभर चर्चेत आले. या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी, भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांनी १२ फेब्रुवारी रोजी काही अंतर पायी चालून गाव गाठले.गावाचा विकास करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. कृषी विभागामार्फत वितरित केले जाणारे शेतीचे आधुनिक साहित्य या गावकºयांना उपलब्ध करून द्यावे, वनजमिनीचे पट्टे मिळण्यासाठी वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, आरोग्य, शिक्षण या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश अधिनस्त अधिकाºयांना त्यांनी दिले. त्यामुळे आपल्या गावाच्या विकासाबाबत नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.