शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांचे जीवन देशसेवेसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:31 IST

नक्षल्यांच्या हल्ल्यात जे पोलीस जवान शहीद झाले, त्यांना जनता कधीही विसरणार नाही.

ठळक मुद्देसंजय सांगळे यांचे प्रतिपादन : नवेगाव येथे शहिदांना मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षल्यांच्या हल्ल्यात जे पोलीस जवान शहीद झाले, त्यांना जनता कधीही विसरणार नाही. या शहीद पोलीस जवानांचे कार्य देशातील युवक व जनतेला देश सेवेच्या कार्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय सांगळे यांनी केले.८ आॅक्टोबर २००९ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी जंगलात नक्षल्यांनी केलेल्या घातपातात सुमारे १७ पोलीस जवान शहीद झाले होते. शहिदांच्या स्मृती कायम राहाव्या, यासाठी नवेगाव ग्रामपंचायतीच्या आवारात शहीद स्मारक बांधण्यात आले आहे. शहीद दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ठाणेदार संजय सांगळे बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच संदीप बोरकुटे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी शहीद वीर धनंजय धोटे, प्रकाश बासमवार, मिलींद रंगारी यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या कुटुंबावर जे संकट कोसळते, त्या संकटाला शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. २००९ हे वर्ष पोलिसांसाठी सर्वात घातक ठरले होते. या वर्षात सुमारे सर्वाधिक ५७ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. त्यात सर्वात मोठी घटना म्हणून आजही नोंद असलेल्या लाहेरी घातपातात १७ पोलीस जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहे.नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शासन व पोलीस विभागाने आजपर्यंत अनेक उपाय योजले असून हे उपाय परिणामकारक ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर नक्षल चळवळीला उतरती कळा आली असून लवकरच ती कायमची संपणार आहे, असे प्रतिपादन ठाणेदार सांगळे यांनी केले. यावेळी त्यांनी शहीद कुटुंबांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.