शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन विश्रामगृह मोजताहे शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:13 IST

एकेकाळी इंग्रज अधिकाऱ्यांच्या विशेष पसंतीचे असलेल्या आष्टी येथील विश्रामगृहाच्या देखभाल व दुरूस्तीकडे मात्र आता प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : सभोवतालचा परिसर पडला ओस

सुधीर फरकाडे ।ऑनलाईन लोकमतआष्टी : एकेकाळी इंग्रज अधिकाऱ्यांच्या विशेष पसंतीचे असलेल्या आष्टी येथील विश्रामगृहाच्या देखभाल व दुरूस्तीकडे मात्र आता प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सदर विश्रामगृह व परिसर पूर्णपणे भकास झाला असून विश्रामगृहाची इमारत शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसून येते.आष्टी शहराचे महत्त्व ओळखून आष्टी येथे इंग्रजांनी वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर आकर्षक असे विश्रामगृह बांधले. इंग्रज राजवटीत या विश्रामगृहात इंग्रज अधिकाऱ्यांचा राबता राहत होता. या विश्रामगृहाच्या इंग्रज राजवट संपल्यानंतर सदर विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आले. पूर्वी या विश्रामगृहाच्या परिसरात अभियंत्यांची निवासस्थाने होते. या ठिकाणी कनिष्ठ अभियंते राहत होते. विश्रामगृहाच्या अगदी समोर सुंदर असा बगिचा तयार केला होता. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी सुध्दा वाढली होती. आता मात्र निवासस्थानांमध्ये अभियंते राहत नाही.सध्या या विश्रामगृहाचा कुणीच वाली नाही. परिणामी या परिसरात कचरा जमा झाला आहे. मुलांसाठी असलेली खेळणी नष्ट झाली आहेत. बगिचातील झाडे करपली आहेत व त्यांच्या ऐवजी गवत वाढले आहे. विश्रामगृहाच्या समोरील भागात एक मोठी छत्री बांधण्यात आली होती. त्यावरील टिन आता तुटले आहेत. विश्रामगृहाच्या आवारातील लोखंडी गेट पडले आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांवरील कवेलू उडून गेले आहेत. संरक्षण भिंत सुध्दा कोसळली आहे. काही दिवसाने विश्रामगृहाच्या मुख्य इमारतीलाही धोका आहे.रिसॉर्ट बनविण्याचे स्वप्न अपूर्णचया विश्रामगृहाला रिसॉर्ट बनविण्याचा प्रशासनाचा विचार होता. मार्र्कंडा ते चपराळा येथे जाणाºया पर्यटकांच्या जेवनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार होती. वैनगंगा नदीत जलपर्यटन प्रायोगिक तत्वावर सुरू केले जाणार होते. मात्र हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.