शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

अंतिम टप्प्यातील राेवणीच्या कामांचा पावसाअभावी खाेळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात मुख्य पीक धानाचे आहे. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने राेवणीची कामे सुरू हाेण्यास विलंब झाला हाेता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा हाेती. अशाच शेतकऱ्यांनी धान राेवणीला सुरुवात केली हाेती. मात्र,  त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी राेवणीच्या कामाला सुरुवात केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महिनाभरापूर्वी सुरू झालेली धान राेवणीची कामे अंतिम टप्प्यात पाेहाेचली आहे. फार कमी शेतकऱ्यांची धान राेवणी शिल्लक आहेत. तीही राेवणी दाेन ते तीन दिवसांत आटाेपणार आहेत. गडचिराेली जिल्ह्यात मुख्य पीक धानाचे आहे. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने राेवणीची कामे सुरू हाेण्यास विलंब झाला हाेता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा हाेती. अशाच शेतकऱ्यांनी धान राेवणीला सुरुवात केली हाेती. मात्र,  त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी राेवणीच्या कामाला सुरुवात केली. आता राेवणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही शेतकरी कमी कालावधीच्या धानाची लागवड करतात. या धानाच्या राेवणीचा कालावधी निघून गेल्याने आता या शेतकऱ्यांनी धानाची राेवणीच केली नाही. यावर्षी काही शेतकऱ्यांनी धानाच्या पेरणीचा प्रयाेग केला. हा प्रयाेग यशस्वी झाल्यास शेतकरी धानाच्या राेवणीऐवजी पेरणी करण्याकडे वळण्याची शक्यता आहे. धान राेवणीसाठी माेठ्या प्रमाणात खर्च हाेते. त्याला पेरणी हा पयार्य हाेऊ शकताे. सध्या प्रायाेगिक तत्वावर हा उपक्रम राबविला जात आहे. त्यातून उत्पादन किती हाेते, हे बघण्याची गरज आहे.

आठ दिवसांपासून पाऊस बेपत्ता

मागील आठ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. दिवसा कडक ऊन निघत असल्याने प्रचंड उकाडा हाेत आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपूनही जिल्ह्यातील जलसाठे अर्धेच भरले आहेत. शेतकरी माेठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. कारण सप्टेंबर महिन्यापर्यंत धानाला पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे जलसाठे भरलेली असणे आवश्यक आहे. जलसाठे अर्धेच भरले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

राेवणी लांबल्यास उत्पन्न घटतेधानाचे पऱ्हे टाकल्यापासून एक महिन्याच्या आत धानाची राेवणी हाेणे आवश्यक आहे. मात्र आता दाेन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट हाेण्याचा अंदाज आहे.

 

टॅग्स :agricultureशेती