शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

काेटापल्लीत मूलभूत साेईसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:36 IST

ग्रामीण भागात किती प्रमाणात विकास झाला. याची वास्तविकता दुर्गम गावात गेल्यानंतर दृष्टीस पडते. अविकसित व मागासलेपणाचा ठपका या ...

ग्रामीण भागात किती प्रमाणात विकास झाला. याची वास्तविकता दुर्गम गावात गेल्यानंतर दृष्टीस पडते. अविकसित व मागासलेपणाचा ठपका या भागाला लागला आहे. कोटापल्ली गावात अजूनपर्यंत शासनाच्या सोयीसुविधा पोहोचल्या नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने शिवाय लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले. शासन व प्रशासन लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासाकडे तोंड फिरविल्याने हाक कुणाला द्यावी, असा प्रश्न कोटापल्ली ग्रामस्थांना पडला आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरही गावात पक्के रस्ते, सिमेंट काँक्रीट नाल्या, विहिरी तसेच नळ योजना यासह अन्य विकासकामे न झाल्याने गावकऱ्यांना आहे तसेच जीवन जगावे लागत आहे. येथे नळ योजना नसल्याने हातपंपाच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागते. उन्हाळ्यात जलस्त्रोताची पातळी खालावते. त्यामुळे पाण्यासाठीही भटकंती होते. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नळ योजना कार्यान्वित होणे आवश्यक आहे. तसेच दळणवळणाची साधने उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी कोटापल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.