शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अहेरीतील पाणीपुरवठा सुरू

By admin | Updated: May 4, 2017 01:30 IST

अहेरी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो.

पाणीटंचाई टळली : पोकलँड मशीनने पाण्याचा प्रवाह वळविला अहेरी : अहेरी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. प्राणहिता नदीची धार आटल्याने अहेरी शहराचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद पडला होता. मात्र प्रशासनाने पोकलँड मशीन लावून पाण्याचा प्रवाह नदीच्या दिशेने वळविल्याने अहेरी शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात प्राणहिता नदीची पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. नदीमधील पाण्याच्या टाकीजवळील धार आटल्याने इनटेक वेलमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून अहेरी शहरातील पाणीपुरवठा बंद झाला होता. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची ओरड प्रचंड प्रमाणात वाढली होती. हातपंप व विहिरींवर पाणी भरणाऱ्या महिलांची गर्दी उसळली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अगदी दुसऱ्याच दिवशी पोकलँड मशीनच्या सहाय्याने पाण्याचा प्रवाह टाकीच्या दिशेने वळविला. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधून पाण्याचा प्रवाह टाकीच्या दिशेने वळविला आहे. सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे बल्लापूर येथील उपविभागीय अधिकारी सुशील पाटील, कार्यकारी अभियंता संजय वाघ यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता अजय कोतपल्लीवार व तुशार सोनटक्के, अरूण कोंडलेकर यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)