शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 22, 2017 01:31 IST

नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील रस्त्यांची मागील १० वर्षांपासून दुरूस्तीच करण्यात आली नाही.

१० वर्षांपासून दुरूस्तीच नाही : एटापल्ली तालुक्यात विदारक चित्र एटापल्ली : नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील रस्त्यांची मागील १० वर्षांपासून दुरूस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांश मार्गाची दुरवस्था झाली आहे. काही मार्गांवर डांबराचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत. एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली-जारावंडी, एटापल्ली-गट्टा, एटापल्ली-बोल्लेपल्ली, एटापल्ली-बुर्गी हे प्रमुख मार्ग आहेत. १० वर्षांपूर्वी बांधकाम विभाग तसेच बीआरओच्या मार्फतीने रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. निर्मितीनंतर मात्र या मार्गांच्या देखभाल व दुरूस्तीकडे बांधकाम विभागाने कायमचे दुर्लक्ष केले. नक्षल्यांच्या दहशतीमुळे कंत्राटदार मिळत नाही. हे एकमेव कारण पुढे केले जाते. बऱ्याचशा भागात सहजपणे कंत्राटदार उपलब्ध होऊन रस्त्याचे काम होऊ शकते. मात्र याकडेही दुर्लक्ष आहे. आर. आर. पाटील पालकमंत्री असताना अनेक शासकीय इमारतींचे काम येथे सुरू करण्यात आले होते. बऱ्याचशा कामाला निधी मिळाला नसल्याने ते कामही बंद पडून आहे. (प्रतिनिधी)