शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

रस्ते दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 22, 2017 01:31 IST

नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील रस्त्यांची मागील १० वर्षांपासून दुरूस्तीच करण्यात आली नाही.

१० वर्षांपासून दुरूस्तीच नाही : एटापल्ली तालुक्यात विदारक चित्र एटापल्ली : नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील रस्त्यांची मागील १० वर्षांपासून दुरूस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांश मार्गाची दुरवस्था झाली आहे. काही मार्गांवर डांबराचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत. एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली-जारावंडी, एटापल्ली-गट्टा, एटापल्ली-बोल्लेपल्ली, एटापल्ली-बुर्गी हे प्रमुख मार्ग आहेत. १० वर्षांपूर्वी बांधकाम विभाग तसेच बीआरओच्या मार्फतीने रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. निर्मितीनंतर मात्र या मार्गांच्या देखभाल व दुरूस्तीकडे बांधकाम विभागाने कायमचे दुर्लक्ष केले. नक्षल्यांच्या दहशतीमुळे कंत्राटदार मिळत नाही. हे एकमेव कारण पुढे केले जाते. बऱ्याचशा भागात सहजपणे कंत्राटदार उपलब्ध होऊन रस्त्याचे काम होऊ शकते. मात्र याकडेही दुर्लक्ष आहे. आर. आर. पाटील पालकमंत्री असताना अनेक शासकीय इमारतींचे काम येथे सुरू करण्यात आले होते. बऱ्याचशा कामाला निधी मिळाला नसल्याने ते कामही बंद पडून आहे. (प्रतिनिधी)