शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत द्या

By admin | Updated: March 26, 2017 00:43 IST

७ एप्रिल २०१६ रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस व चक्रीवादळ, गारपीट झाली. यामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आमदारांची मंत्र्यांकडे मागणी : वर्ष उलटूनही मदत मिळाली नाहीदेसाईगंज : २७ एप्रिल २०१६ रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस व चक्रीवादळ, गारपीट झाली. यामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेला एक वर्षांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत मदत देण्यात आली नसल्याची बाब आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, चोप, सावंगी, आमगाव, कोकडी, कोंढाळा, शिवराजपूर, कुरूड, विसोरा, किन्हाळा, विहिरगाव, पिंपळगाव, चिखलीरिठ, पोटगाव, अरततोंडी या गावांमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व गारपीठ झाली. यामध्ये उन्हाळी धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला. याबाबत आमदार क्रिष्णा गजबे यांनी २५ मे २०१६ रोजी कृषी मंत्र्यांना निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केली होती. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत देण्यात आली नाही. कुरखेडा तालुक्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांनाही आर्थिक मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ही बाब आमदारांनी लक्षात आणून दिली. पाटील यांनी तत्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)