शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: October 9, 2015 01:56 IST

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव, कर्जमाफी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

काँग्रेसचा आरोप : गोगाव येथे कार्यकर्ता मेळावागडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव, कर्जमाफी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप तालुक्यातील गोगाव-अडपल्ली येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. यावेळी पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राह्मणवाडे, लता पेदापल्ली, शंकरराव सालोटकर, सतीश विधाते, रजनिकांत मोटघरे, जीवन कुत्तरमारे, नंदू वाईलकर, नितेश राठोड, पांडुरंग घोटेकर, वासेकर, कालिदास चापले, भडके, अमिता मडावी, बालू मुपिडवार, अमर नवघडे, केवळराम नंदेश्वर, गौरव अलाम, राकेश गणवीर, राकेश गरपल्लीवार, प्रतीक बारसिंगे उपस्थित होते.