शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: October 9, 2015 01:56 IST

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव, कर्जमाफी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

काँग्रेसचा आरोप : गोगाव येथे कार्यकर्ता मेळावागडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव, कर्जमाफी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप तालुक्यातील गोगाव-अडपल्ली येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. यावेळी पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राह्मणवाडे, लता पेदापल्ली, शंकरराव सालोटकर, सतीश विधाते, रजनिकांत मोटघरे, जीवन कुत्तरमारे, नंदू वाईलकर, नितेश राठोड, पांडुरंग घोटेकर, वासेकर, कालिदास चापले, भडके, अमिता मडावी, बालू मुपिडवार, अमर नवघडे, केवळराम नंदेश्वर, गौरव अलाम, राकेश गणवीर, राकेश गरपल्लीवार, प्रतीक बारसिंगे उपस्थित होते.