शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष

By admin | Updated: October 9, 2015 01:56 IST

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव, कर्जमाफी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

काँग्रेसचा आरोप : गोगाव येथे कार्यकर्ता मेळावागडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव, कर्जमाफी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप तालुक्यातील गोगाव-अडपल्ली येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. यावेळी पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राह्मणवाडे, लता पेदापल्ली, शंकरराव सालोटकर, सतीश विधाते, रजनिकांत मोटघरे, जीवन कुत्तरमारे, नंदू वाईलकर, नितेश राठोड, पांडुरंग घोटेकर, वासेकर, कालिदास चापले, भडके, अमिता मडावी, बालू मुपिडवार, अमर नवघडे, केवळराम नंदेश्वर, गौरव अलाम, राकेश गणवीर, राकेश गरपल्लीवार, प्रतीक बारसिंगे उपस्थित होते.