शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
4
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
5
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
6
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
9
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
10
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
11
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
12
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
13
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
14
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
15
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
16
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
17
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
18
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
19
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
20
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:42 IST

गडचिराेली : तालुक्यातील आंबेटाेला परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक वाघाची दहशत पसरली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशान्वये शेतकऱ्यांचे शेतावर जाणे-येणे ...

गडचिराेली : तालुक्यातील आंबेटाेला परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक वाघाची दहशत पसरली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशान्वये शेतकऱ्यांचे शेतावर जाणे-येणे बंद झाले आहे. रखवालीअभावी खरीप हंगामातील धान, तूर व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपाेटी प्रत्येक शेतकऱ्याला राज्य शासनाने ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंबेटाेला गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना शेतकरी पीतांबर साखरे, नीलकंठ भाेयर, संजय साखरे, लक्ष्मण दाणे, पांडुरंग साखरे, कालिदास भाेयर, दुधराम भाेयर, शालिक काेडाप, गजानन ठाकरे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित हाेते. रेशीम अळीला पक्षी, मुंगूस, खार यांनी नेस्तनाबूत केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.