शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:42 IST

गडचिराेली : तालुक्यातील आंबेटाेला परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक वाघाची दहशत पसरली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशान्वये शेतकऱ्यांचे शेतावर जाणे-येणे ...

गडचिराेली : तालुक्यातील आंबेटाेला परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक वाघाची दहशत पसरली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशान्वये शेतकऱ्यांचे शेतावर जाणे-येणे बंद झाले आहे. रखवालीअभावी खरीप हंगामातील धान, तूर व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपाेटी प्रत्येक शेतकऱ्याला राज्य शासनाने ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंबेटाेला गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना शेतकरी पीतांबर साखरे, नीलकंठ भाेयर, संजय साखरे, लक्ष्मण दाणे, पांडुरंग साखरे, कालिदास भाेयर, दुधराम भाेयर, शालिक काेडाप, गजानन ठाकरे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित हाेते. रेशीम अळीला पक्षी, मुंगूस, खार यांनी नेस्तनाबूत केले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.