शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लोकशाही मार्गाने जनतेचे समर्थन मिळवून दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:39 IST

शस्त्राच्या जोरावर दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून अत्याचार व लूटमार केल्याने आदिवासी जनता नक्षलवाद्यांवर नाराज आहे. त्यामुळे ...

शस्त्राच्या जोरावर दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून अत्याचार व लूटमार केल्याने आदिवासी जनता नक्षलवाद्यांवर नाराज आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून नक्षल दलममध्ये भरती होण्यास कोणीही तयार नाही. परिणामी छत्तीसगडच्या भैरामघाडी या आदिवासी भागातील गरीब आदिवासींना भूलथापा देऊन दलममध्ये भरती करत आहेत. तेंदूपत्ता ठेकेदार, बांबू ठेकेदार, बांधकाम ठेकेदार आणि ग्रामसभांकडून खंडणी वसूल करून नक्षलवाद्यांचे वरिष्ठ नेते व त्यांचा परिवार अलिशान जीवन जगत आहेत. नक्षलवाद्यांनी माओवादी विचारसरणी सोडून आणि शस्त्र खाली ठेवून लोकशाहीच्या मार्गाने शरण आले नाही तर सामान्य जनताच नक्षलवाद्यांविरूद्ध एल्गार पुकारतील, असा इशाराही पोलीस विभागाने दिला आहे.

(बॉक्स)

२२ पदाधिकाऱ्यांची हत्या

एटापल्ली व भामरागड तालुक्यांमध्ये लोकशाही मार्गाने जनतेने निवडून दिलेल्या आतापर्यंत २२ अनुसूचित जाती-जमातीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली आहे. यावरून नक्षलवादी हे जनतेच्या हक्काबद्दल फक्त बोलतात, प्रत्यक्षात मात्र आदिवासी जनतेला त्यांच्या हक्कांपासून वंचितच ठेवत असल्याचे पोलीस विभागाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.