शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाची शिकाऱ्यांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:27 IST

मार्च, एप्रिल महिन्यात जंगलांना लागणाऱ्या आगीत काही वन्यजीव होरपळून मरून जातात. तेंदू हंगामात प्राण्यांचा वावर असणाऱ्या जंगलात मानवी हस्तक्षेपामुळे ...

मार्च, एप्रिल महिन्यात जंगलांना लागणाऱ्या आगीत काही वन्यजीव होरपळून मरून जातात. तेंदू हंगामात प्राण्यांचा वावर असणाऱ्या जंगलात मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राणी आणि मानव संघर्ष झाल्याच्या घटना या वर्षात घडल्या आहेत. मागील १५ दिवसांपासून वाढलेले तापमान आणि जंगलातील पाणवठे आठल्याने वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.

वैरागड जवळील गावतलाव, पाटणवाडा तलाव, शिवनीबांध, डोंगरतमाशी जवळील तलाव मेंढा येथील पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणारा गाव तलाव या ठिकाणी रात्रीच्या वेळी वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी येतात. काही लोकांकडून शिकारी हाेण्याची शक्यता राहते.

वैरागडचे क्षेत्र सहाय्यक एस. जी. सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो, नारायण शिवरकर, जी. एस. धात्रक यांनी वन्यजीवांची शिकार होऊ नये यासाठी करडी नजर ठेवली आहे.

कोट

कोरोना संसर्गामुळे या वर्षात मानवी कृत्रिम पाणवठे तयार केलेे नाहीत. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या क्षेत्रात जुने पाणवठे आहेत. त्यावर वन्यजीव तहान भागवीत आहेत. वन्यजीवांना शिकारीपासून धोका होऊ नये म्हणून छुप्या कॅमेराद्वारे वनविभाग लक्ष ठेवून आहे.

सचिन डोंगरवार,

वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी