शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाची शिकाऱ्यांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

मार्च, एप्रिल महिन्यात जंगलांना लागणाऱ्या आगीत काही वन्यजीव होरपळून मरून जातात. तेंदू हंगामात प्राण्यांचा वावर असणाऱ्या जंगलात मानवी हस्तक्षेपामुळे ...

मार्च, एप्रिल महिन्यात जंगलांना लागणाऱ्या आगीत काही वन्यजीव होरपळून मरून जातात. तेंदू हंगामात प्राण्यांचा वावर असणाऱ्या जंगलात मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राणी आणि मानव संघर्ष झाल्याच्या घटना या वर्षात घडल्या आहेत. मागील १५ दिवसांपासून वाढलेले तापमान आणि जंगलातील पाणवठे आठल्याने वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.

वैरागड जवळील गावतलाव, पाटणवाडा तलाव, शिवनीबांध, डोंगरतमाशी जवळील तलाव मेंढा येथील पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणारा गाव तलाव या ठिकाणी रात्रीच्या वेळी वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी येतात. काही लोकांकडून शिकारी हाेण्याची शक्यता राहते.

वैरागडचे क्षेत्र सहाय्यक एस. जी. सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो, नारायण शिवरकर, जी. एस. धात्रक यांनी वन्यजीवांची शिकार होऊ नये यासाठी करडी नजर ठेवली आहे.

कोट

कोरोना संसर्गामुळे या वर्षात मानवी कृत्रिम पाणवठे तयार केलेे नाहीत. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या क्षेत्रात जुने पाणवठे आहेत. त्यावर वन्यजीव तहान भागवीत आहेत. वन्यजीवांना शिकारीपासून धोका होऊ नये म्हणून छुप्या कॅमेराद्वारे वनविभाग लक्ष ठेवून आहे.

सचिन डोंगरवार,

वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी