शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

शेताच्या बांधावरील लोकगीतांचे स्वर झाले लुप्त

By admin | Updated: August 29, 2015 00:05 IST

लोकगीताच्या ओळीतून परमेश्वराची आवळणी करीत मातीत खपणाऱ्या श्रमिकाला आपण काळ्या मायेची किती सेवा केली, याचे भान नसायचे.....

ग्रामीण साज हरविला : बदलत्या काळाचा परिणामप्रदीप बोडणे  वैरागडभल्ला रोवणा रोवलो..मार्र्कंडेश्वरा तुझ्या नावाभूईकालेश्वरा तुझ्या नावाभूईमंडारेश्वरा तुझ्या नावाभूईअशा प्रकारे लोकगीताच्या ओळीतून परमेश्वराची आवळणी करीत मातीत खपणाऱ्या श्रमिकाला आपण काळ्या मायेची किती सेवा केली, याचे भान नसायचे. वरूण राजाची कृपा झाली अन् पूर्व विदर्भातील भातपट्ट्यात रोवणीला सुरूवात झाली की ओळीने भात पिकाची लागवड करणाऱ्या महिलांच्या तोंडून लोकगीताचे स्वर बाहेर पडणार नाही, असे कसे होणार! ‘इतका रोवणा रोवलो माये तुझ्या सायभूई...’ हे शेताच्या बांधातून येणारे लोकगीताचे स्वर लुप्त झाले आहे.आधुनिकतेच्या नावाखाली आता ग्रामीण जीवनाचा खराखुरा साज हरविला आहे. चंदनगडचा राजा चंदनराणी त्याची आमाबाईकन्या त्याची आबीलबाईनईचा नांदते राजा चंदनया लोकगीताच्या स्वरात एखाद्या पौराणिक, काल्पनिक अलिखीत विषय असायचा. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले हे लोकगीत एका ज्ञात असलेल्या जाणकार महिलेने प्रथम म्हणायचे आणि इतरांनी त्याला सूस्वर साथ द्यायची आणि मग माथ्यावर आलेला सूर्य कधी मावळतेला गेला, याचे भान नसायचे. आपण आपले श्रम परमेश्वरा तुझ्या चरणी वाहतो, असा त्या मागचा भाग असायचा. मात्र आता प्रगतीच्या आधुनिक काळात व्यवहाराचा भाग अधिक आहे. आता घड्याळीच्या काट्यावर व मोबाईलच्या आकड्यावर श्रमाचे मोजमाप होते. अलिकडे शेतीचे यांत्रिकीकरण झाल्याने रोवणीच्या ओळ्या आता कालबाह्य होत आहे.