शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घाटीतील शेतकऱ्यांची तहसील व विद्युत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST

यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी जाेरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे मोटार पंपाच्या सहाय्याने धानरोवणी हंगाम करण्याचा खटाटोप ...

यावर्षी खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी जाेरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे मोटार पंपाच्या सहाय्याने धानरोवणी हंगाम करण्याचा खटाटोप शेतकरी करीत आहेत. मात्र, ऐन हंगामातच विद्युत कार्यालयाद्वारे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पंपाची वीज खंडित केली जात आहे. आधीच नापिकीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. वास्तविक अनेक शेतकऱ्यांची धान विक्री व बोनसची रक्कम शासनाकडे थकीत आहे. त्यामुळे वीजबिलाची रक्कम भरण्यास अडचण जात आहे. ही अडचण लक्षात घेत बिलाचा भरणा करण्यात मुदतवाढ देण्यात यावी व खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार सोमनाथ माळी व महावितरण कंपनीचे उपअभियंता यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, शेतकरी गुणवंत कवाडकर, फाल्गुन फुले, देवराव ठलाल, मुरलीधर कवाडकर, फाल्गुन मेश्राम, धर्मेंद्र परिहार, रत्नघाेष हुमने, हिराजी मानकर, सत्यवान बघेल, देवना दखने, राजू कवाडकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

050721\img-20210705-wa0163.jpg

अभियंता याना घेराव व निवेदन देताना सूरेंन्द्रसिंह चंदेल व शेतकरी