शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

रानडुकराचा धुडगूस -त्रस्त शेतकऱ्यांना मदत नाही

By admin | Updated: August 6, 2015 02:17 IST

बोडधा येथील शालिकराम सुकरू गायकवाड यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या सर्वे क्र. १८८, १८३, १८५ शेतात ऊस पिकाची लागवड केली.

तीन वर्षे उलटले : वनाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेकोरेगाव/चोप : बोडधा येथील शालिकराम सुकरू गायकवाड यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या सर्वे क्र. १८८, १८३, १८५ शेतात ऊस पिकाची लागवड केली. रानडुकराने धुमाकूळ घालून ऊस पिकाची नासाडी केली. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मात्र संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तीन वर्ष उलटूनही नुकसान भरपाई मिळाली नाही.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गडचिरोली, देसाईगंज, धानोरा, आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या जंगल भागातील रानडुकर व इतर प्राणी लगतच्या शेतात धुमाकूळ घालून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. या नुकसानीच्या घटनेचा वनाधिकाऱ्यांनी पंचनामा केला. तसेच शासनाकडे पत्र पाठवून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शिफारस केली. मात्र अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. प्राण्यांच्या धुडगुसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी. (वार्ताहर)