शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

हातात जोडे घेत शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:35 IST

महावितरणच्या लहरीपणामुळे या परिसरातील रबी हंगामात धानाची लागवड करणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आंदोलनानंतर काही दिवस येथील वीज पुरवठा ...

महावितरणच्या लहरीपणामुळे या परिसरातील रबी हंगामात धानाची लागवड करणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आंदोलनानंतर काही दिवस येथील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात येतो. मात्र, परत १६ तासांचे लोडशेडिंग सुरू करण्यात येत असल्याने या परिसरातील धान पीक करण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आमदार कृष्णा गजबे यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल, काँग्रेस नेते जीवन नाट, व्यंकटी नागीलवार यांनी मुंबई येथे पालकमंत्री, ऊर्जामंत्री तसेच महावितरणचे संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. त्यांनी लोडशेडिंगला ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचेही मान्य केले. तरीसुद्धा येथील लोडशेडिंग १६ तास सुरूच असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडक दिली.

या आंदोलनात माजी नगराध्यक्ष डॉ. महेन्द्रकुमार मोहबंसी, माजी शिवसेना तालुका प्रमुख आशिष काळे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, गुणवंत कवाडकर, राकेश खुणे, जयदेव खुणे, वासुदेव बहेटवार, पुरुषोत्तम तिरगम, अनिल उईके, जांभूळखेड्याच्या सरपंच राजबत्ती नैताम, उपसरपंच गणपत बन्सोड, दिगांबर नाकाडे, अशोक गायकवाड, जगदीश मानकर व अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

(बॉक्स)

बिल भरल्यास १६ तास पुरवठा

चोख पोलीस बंदोबस्तात उपविभागीय अभियंता मुरकुटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी विद्युत बिलाची थकीत रक्कम काही प्रमाणात भरावी, यानंतर दिवसातून किमान १६ तास नियमित विद्युत पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले.