शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कापूस, सूर्यफूल व तीळ पिकाकडे वळला शेतकरी

By admin | Updated: April 20, 2015 01:28 IST

गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक हे धान असले तरी शेतकरी आता धान पिकासोबतच ज्वारी, मका, तीळ, सोयाबीन, कापूस, ऊस पिकाकडेही वळला आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक हे धान असले तरी शेतकरी आता धान पिकासोबतच ज्वारी, मका, तीळ, सोयाबीन, कापूस, ऊस पिकाकडेही वळला आहे. व खरीप हंगामात या पिकांच्या लागवडीसाठी शेतीची मशागत करण्याच्या कामात मग्न झाला आहे. या सोबतच कृषी विभागानेही खरीप हंगामासाठी खत व बियाणे याची टंचाई भासू नये म्हणून नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असल्याने कृषी विभागाला आपले पारंपरिक नियोजनही बदलवावे लागणार आहे. जिल्ह्यात यांत्रिकी शेतीवर गेल्या काही वर्षात भर दिल्या जात असल्याने शेतकरी गट मॅट नर्सरीही तयार करीत आहे.सध्या जिल्ह्यात शेतीच्या मशागतीचे दर वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरूष मजुराचा रोज १५० ते २०० रूपये, महिला मजुराचा रोज १०० ते १२५ रूपये आहे तर बैलजोडीद्वारे नांगरणीसाठी ५०० रूपये रोज, वखरणीसाठी ७०० रूपये रोज तर ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीसाठी ६०० ते १००० रूपये तास घेण्यात येत आहे. शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेतीची नांगरणी करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)